महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा व कोकण विभागानी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी पावसामुळे पूरग्रस्तांना केली जीवणावशक वस्तूंची मदत
नवी मुंबई (प्रतिनिधी)निसर्गाच्या या प्रकोपाने रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात संकट कोसळले आहे. घरामध्ये पाच /सहा फुटांएवढे पाणी साठून नुकसान झाले, घरांच्या भिंती कोसळल्या, शेतातील...

