Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जनतेच्या सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीची दखल ! म्हसवंडीतील जीवघेणा प्रवास थांबण्याचीअपेक्षा.

संगमनेर प्रतिनिधी सतीश फापाळे

संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी ते आंबी दरम्यान, ज्या पुलाचे खडे आरपार झाले होते व शाळकरी मुलांना खड्यात पडून दुखापत झाली होती . असा जीवघेणा प्रवास कधी थांबणार अशी बातमी जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्त पत्राने प्रसारित केली होती. त्यामुळे संगमनेर ते अकोले परिसरात सर्वत्र पसरताच आमदार किरण लाहमटे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवरतीय सभापती अजय फटांगडे यांनी वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेत, ज्या ठेकेदारांनी पुलाचे काम केले, त्यांना त्या कामची ताबडतोब दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले. व ते काम 3 दिवसात चालू झाले !!!
या कामासाठी म्हसवंडी गावातील सरपंच व उपसरपंच व कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून  व जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीमुळे ,म्हसवंडी गावातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास कुठेतरी थांबणार अशी अपेक्षा, बाळगत नागरिकांनी मानले आभार.

 

प्रसारित झालेली बातमी

Related posts

*सानपाड्यातील दोन जनहित प्रकल्प वर्षानुवर्षे अकार्यक्षम ! – निलेश कचरे यांचे १५ जुलैपासून लाक्षणिक उपोषण*

jantechasavdhanmaharashtra

*मालमत्ता करावरील २०० टक्के व्याजदर शास्ती कमी करण्याची मागणी; थकीत वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव*

सीबीडी पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती व हत्यारांबाबत मार्गदर्शन

Leave a Comment