Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जनतेच्या सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीची दखल ! म्हसवंडीतील जीवघेणा प्रवास थांबण्याचीअपेक्षा.

संगमनेर प्रतिनिधी सतीश फापाळे

संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी ते आंबी दरम्यान, ज्या पुलाचे खडे आरपार झाले होते व शाळकरी मुलांना खड्यात पडून दुखापत झाली होती . असा जीवघेणा प्रवास कधी थांबणार अशी बातमी जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्त पत्राने प्रसारित केली होती. त्यामुळे संगमनेर ते अकोले परिसरात सर्वत्र पसरताच आमदार किरण लाहमटे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवरतीय सभापती अजय फटांगडे यांनी वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेत, ज्या ठेकेदारांनी पुलाचे काम केले, त्यांना त्या कामची ताबडतोब दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले. व ते काम 3 दिवसात चालू झाले !!!
या कामासाठी म्हसवंडी गावातील सरपंच व उपसरपंच व कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून  व जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीमुळे ,म्हसवंडी गावातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास कुठेतरी थांबणार अशी अपेक्षा, बाळगत नागरिकांनी मानले आभार.

 

प्रसारित झालेली बातमी

Related posts

आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, पारनेरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

jantechasavdhanmaharashtra

म रा मराठी पत्रकार संघ नवी मुंबई सचिव पदी दिलीप लांडे यांची नियुक्ती व्हावी अशी स्थानिक सदस्यांची मागणी

jantechasavdhanmaharashtra

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित

Leave a Comment