Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

नवी मुंबई म्हापे ते शीलफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिक ला सामोरे जावे लागते

 

प्रतिनिधी विवेक कुमार

नवी मुंबई म्हापे ते शीलफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिक ला सामोरे जावे लागते

नवी मुंबई म्हापे नेहमी ट्राफिक ला सुरुवात होते त्याच कारण म्हणजे अवजड वाहने कारण एखाद्या वाहन बंद पडला तर संपूर्ण वाहतुकीची कोंडी होते त्यात चार चाकी चालकांचे हाल होतात त्यांना १० मिनिटाच्या अंतर ला किमान २ ते ३ तास प्रवास करायची वेळ येते.

नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून खरंतर अवजड वाहने योग्य वेळेस न अडवल्याने ही वेळ येते त्यामुळेच चार चाकी वाहने हे मोठ्याप्रमाणात या वाहतुकीमध्ये नेहमी अडकले जातात अवजड वाहनाचा मूळ वेळ असतो त्यावेळेस त्यांना काही अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित वेळेत बंदी असते परंतु वाहतूक पोलीस विभाग त्याचे पालन करत नसल्याने ते थेट परिणाम नागरीकांना घरी पोचण्यासाठी नेहमीच उशिरा होतो

तरीही या छायाचित्र पाहता या मध्ये स्पस्ट अवजड वाहने दिसून येतात आणि हे संध्याकाळी ८ वाजताचे छायाचित्रे असून खूप काही वेळ झालेले नव्हते किमान रात्री १२ वाजेपर्यंत तरी हे अवजड वाहने रस्त्यावर आले नाही तर ही समस्या नेहमी प्रमाणे होणार नाही.

Related posts

नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले

jantechasavdhanmaharashtra

जाचकवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून साकारली डिजिटल शाळा

jantechasavdhanmaharashtra

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार विभागीय अधिवेशने यशस्वी

Leave a Comment